कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला ...
Unlock Crowd at Ganeshpeth bus stand अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी पाहावयास मिळाली. गणेशपेठ बसस्थानकावरून पहिल्याच दिवशी ३६९ फेऱ्यांची वाहतूक करण्यात आली. ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी ५ वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याची माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आज नेमकी कोणतीह घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. ...