संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वर्सोवा कोळीवाडा हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला असून दि,19 जूनपर्यंत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 388 इतकी झाली असून आतापर्यंत 14 रुग्ण मृत्युमुखी पडले होते. ...
परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जे संभ्रमाचे वातावरण झाले आहे, तसेच वातावरण गणेशोत्सवाबत निर्माण होऊ नये म्हणून वेळीच शासनाने सुस्पष्ट शासन निर्णय गणेशोत्सवाबाबत जाहीर करावा ही मागणी आशिष शेलारांनी केली आहे. ...
कोविड 19 मुळे जगात विविध ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले. मुंबई पोर्ट ट्रस्ट च्या महत्त्वाकांक्षी क्रुझ पर्यटनावर देखील त्याचा मोठा विपरीत परिणाम झाला आहे. ...
या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रती आदर वाटतो असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले ...