संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
अंबरनाथ नगरपालिकेने कोरोनाबाधितांवर उपचारासाठी ७०० बेडचे रुग्णालय उभारले असले तरी हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय मदत पालिकेला मिळालेली नाही. ...
करोना रुग्ण स्वॅब तपासणीच्या संदर्भात रायगड जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असून, आता रायगडकरांना स्वॅब तपासणी अहवालाकरिता प्रतीक्षेची गरज भासणार नाही. ...
महानगरपालिकेने ४ जुलैपासून शहरात लॉकडाऊन सुरू केला आहे, परंतु या काळातही अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करत आहेत. या सर्वांविरोधात महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे. ...
राज्य शासनाने ८ जुलैपासून राज्यात पर्यटन व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचा दिलासा मोठ्या शहरातील व्यावसायिकांना नक्कीच मिळणार आहे. मात्र, छोट्या पर्यटन क्षेत्रातील लोकांना मात्र त्याचा फटकाच बसणार आहे. ...