संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांना प्रभावित करणार असल्याचे बोलले जात असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बालरोग तज्ज्ञांनी पालकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका अशी सूचनाही त्यांनी केली आ ...
भारतात सरकारी आकड्यांनुसार कोरोनामुळे २ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पण, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतील उच्चविद्याविभूषित पंडित हे सारे मृत्यू ५-जी टेस्टिंगमुळे झाल्याचे सांगत आहेत. ...
ते म्हणाले की, कोरोना साथीवर नियंत्रण मिळविण्यात मोदी सरकारला अपयश आले असून, त्यासाठी त्याला जबाबदार धरले पाहिजे. कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी पुरेशा सुविधा उभारण्यात या सरकारला अपयश आले. त्यामुळे याप्रकरणी होणारी टीका रास्त आहे. ...
पत्नीचा ५ टक्के आशावाद फळाला आला..., ही कहाणी आहे आरमोरी तालुक्यातील ठाणेगावच्या देवानंद बोरकर यांची. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ते ब्रम्हपुरीला खासगी रुग्णालयात भरती झाले. पहिल्या दिवशी काहीच त्रास नव्हता. पण, दुसऱ्या दिवसापासून ऑक्सिजन लेव्हल ...