संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
वीज ग्राहकांना स्थिर आकार रद्द करून बिल भरण्यासाठी वाढिव मुदत गुजरात सरकारने जाहिर केली आहे. मात्र, महाराष्ट्रातील कारखाने बंद असतानाही त्यांना महिन्याचे सरासरी बिल धाडले जाणार आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला अटोक्यात आणन्यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न सुरु असताना नागरिकांचा रस्त्यावरील वावर कमी होत नसल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ...
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी क्षीरसागर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या आरोपाला माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी उत्तर दिलं आहे. ...
उल्हासनगरात सरासपणे सामाजिक स्वयंसेवी संस्था, नागरिक, लोकप्रतिनिधी व इतर संघटनेमार्फत घरोघरी, इमारतींमधून किंवा सोसायटीमधून चपाती बनवून एकत्र केल्या जातात. ...