संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल. मात्र, सीमाबंदी कायम राहणार आहे, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत. ...