संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus : लोकांच्या प्रचंड तक्रारी येत असून त्याकडे तात्काळ लक्ष द्यावे तसेच जीवनावश्यक वस्तू आणि धान्य वितरणातील पारदर्शकता पूर्ववत करावी अशी मागणी आमदार रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोमवारी पत्राद्वारे केली आहे. ...
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्हा आणि राज्यांच्या सीमाही सील आहेत. परंतु अशा कठीण परिस्थितीत कुठलाही पर्याय नसताना मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन लुधियानातील एका गरजू रुग्णाला औषध पोहोचवून कर्तव्यदक्षतेचा प ...
कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने उद्यापासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...