ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाचा फैलाव होण्याच्या कारणामुळे महानगरपालिकेने कुलर वापरण्यावर बंदी आणल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीमुळे अनेकांनी आपापल्या घरचे कुलर काढले आहेत. ...
कोविड-१९ लॉकडाऊनमुळे जगात आर्थिक मंदी असून लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे. लॉकडाऊनमध्ये आणि नंतर सरकारच्या नवीन तरतुदींचे पालन करून नव्याने काम सुरू करणे हे चार्टर्ड अकाऊंटंटसमोर मोठे आव्हान असणार आहे. ...
विहीरगाव येथील उत्पादक शेतकरी केशव आंबटकर म्हणाले, कळमन्यात एक दिवसाआड भाज्या विक्रीसाठी नेत होतो. पण ग्राहकांच्या गर्दीमुळे बाजार बंद झाला आणि आम्हाला फटका बसला. ...