संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सॅनिटायझरपासून मास्कपर्यंतच आणि थर्मल स्कॅनरपासून ते व्हेन्टिलेटरपर्यंत १० कोटी ... ...
भारतीय राजस्व सेवा (आयआरएस) असोसिएशनच्या ५० अधिकाऱ्यांविरोधात केंद्र सरकारने शिस्तभंगाची कारवाई करण्याचे घोषित केले आहे. तर दुसरीकडे अधिकाºयांनीही कोणत्याही चौकशीला आणि कारवाईला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. ...
आर्थिक कोंडी आणि त्यामुळे वाढलेला घरगुती वाद याला कंटाळून एका व्यावसायिकाने गळफास लावून आत्महत्या केली. नंदनवन पोलिसांच्या हद्दीतील धन्वंतरी नगरात सोमवारी सकाळी ही घटना घडली. ...
बीडमध्ये जिल्हा रुग्णालयात २०० खाटा, अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयात २५० खाटा, लोखंडी सावरगाव, केज आणि परळी येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्वतंत्र कोव्हीड रुग्णालये तयार ...
लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी रेल्वेने महत्त्वाची भूमिका बजावली. मध्य रेल्वेने महिनाभरात ३.६८६ दशलक्ष टन माल वाहतुक केली. ...