संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: 'पालघर जिल्ह्यात वसई, पालघर वाडा, जव्हार, विक्रमगड इत्यादी तालुके येतात. यापैकी वसई तालुका व वसई विरार शहर महापालिका हद्दीमध्ये कोरोना मुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे.' ...
मधल्या काळात रुग्णसंख्या स्थिर असलेल्या अकोल्यात आता रुग्ण वाढू लागले आहेत. रविवारी १५ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. शिवाय, अमरावतीत दोन तर नागपुरात एका रुग्णाची नोंद झाली. ...
वर्धेत आल्यावर येथील लोकांनी आमची आई वडीलांप्रामाणे काळजी घेतली. केवळ आमच्या जेवणाचाच प्रश्न यांनी सोडवला नाही तर कपडे, चप्पल, इत्यादी जीवनावश्यक साहित्यासोबतच परतीच्या प्रवासाचे तिकीट आणि प्रवासात जेवणाचे डबेही दिलेत अशी भावनिक प्रतिक्रिया राम मनोहर ...