संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
गेल्या आठवड्यात ४११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे मधुमेह, हृदयरोग, रक्तदाब अशा आजारांनी ग्रस्त.. ...