संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सध्या बाहेर जाणारे मजूर, कामगार व नागरिक याद्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्या जात आहेत. त्या जिल्'ांनी संमती दिल्यानंतर या कामगार, मजुरांना पाठविले जाणार आहे. तोपर्यंत इतर सर्व प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. यामध्ये त्यांची वैद्यकीय तपासणी करून ...
ग्रामीण भागातील रिकाम्या जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिरे, वस्तीस्थाने याची माहिती जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येत होती. शहरी भागात मंगल कार्यालये, सभागृह, शाळा-महाविद्यालयांचे हॉलही घेण्यात येणार आहेत. ...
राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा १० हजारांवर पोहोचल्याने परिस्थिती चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाचा हा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण घोषणा ...
‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे. ...