26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
संविधानाने सामान्यांना दिलेल्या ताकदीमुळे शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
Constitution Day, Indian Constitution original copy: आज २६ डिसेंबर राज्यघटना दिन. आजच्या दिवशीच घटना समितीने देशासाठी लिहिलेली घटना स्वीकारण्यात आली होती. हस्तलिखित असलेली भारताच्या राज्यघटनेची मूळ प्रत २६ डिसेंबर १९४९ रोजी हिंदी आणि इंग्रजीमध्ये स्व ...
प्रेमबिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांना कॅलिग्राफीची कला अवगत असल्यामुळे त्यांनी अतिशय सुबकपणे संविधान हे कॅलिग्राफी शब्दशैलीच्या माध्यमातून लिहून काढले. ...
जनता वसाहतीमध्ये असं एक कुटुंब आहे की ज्यांच्या दुमजली घराला, दुकानाला, रिक्षाला, चारचाकीला इतकेच काय तर त्यांच्या मुलालाही संविधान असे नाव दिले आहे ...
आज संविधान दिनानिमित्त केंद्र सरकारने संसद भवनात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण, त्यावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, द्रमुक, टीएमसीसह 14 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. ...