26 नाेव्हेंबर हा दिन संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. 26 नाेव्हेंबर 1949 राेजी संविधान लिहून पूर्ण झाले हाेते. तसेच त्याची प्रत भारताचे पहिले राष्ट्रपती यांच्याकडे सुपूर्त करण्यात अाली. 26 जानेवारी 1950 पासून भारत नव्या संविधानानुसार चालू लागला. Read More
पिंपळगांव बसवंत : शहरात संविधान दिना निमित्ताने भव्य संविधान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय तरुण व तरुणींनी,महिला ,पुरुषांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. हि रॅली आंबेडकर नगर ,लभडे गल्ली,ग्रामपंचायत मार्गी,जुना आग्रा रोड क ...
वाशिम : समाज कल्याण विभाग व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने वाशिम शहरात संविधान सन्मान दिनानिमित्त सोमवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव रॅली काढण्यात आली. ...