देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bihar Assembly elections 2025: बिहार विधानसभा निवडणूक २०२५ पूर्वी महाआघाडीत जागावाटपावरून मोठा वाद. तेजस्वी यादव यांच्या RJD आणि काँग्रेसमधील वाटाघाटी फिसकटल्याने ऐक्य धोक्यात. वाचा सविस्तर. ...
Ramesh Chennithala News: शेतकरी कर्जमाफीवरही महायुती सरकार बोलत नाही. लाडकी बहीण योजनेतून २१०० रुपये देण्यावर सरकार गप्प आहे. राज्यातील जनतेच्या प्रश्नावर काँग्रेस पक्ष आंदोलन, मोर्चे काढून सरकारला जाब विचारेल, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटण ...
Mumbai Municipal Election: यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांचा मनसे हे पक्ष एकत्र लढण्याची शक्यता आहे. त्यातच काँग्रेसनेही या युतीत सहभागी व्हावे यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत. ...
Supreme Court News: राहुल गांधीं यांनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. या पार्श्वभूमीवर या प्रकरणी राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांचा तपास करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. ...
कर्नाटकात आरएसएसवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आरोप केला आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपाने काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले आहेत. ...