देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Mahadev Jankar met Harshvardhan Sapkal: राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांनी आज गांधी भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा केली. ...
Maharashtra Assembly By Election 2026: सहानुभूतीच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही जागांवर निवडणूक लढवावी की नाही महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार पक्ष द्विधा मनस्थितीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नेते विजय वडेट्टीवार य ...
Harshwardhan Sapkal News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्या ते बरेच झाले पण हा भोंदूबाबा महाराष्ट्राचा आसाराम बापू आहे. त्याचे कारनामे पाहता त्याला कोणाचा तरी राजकीय आशीर्वाद असला पाहिजे, त्याच्या मागे ही कोणती राजकीय शक्ती आहे ...
Kangana Ranaut News: बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा एकादा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कंगना राणौत यांनी राहुल गांधींबाबत एक टिप्पणी करताना त्यांचा टपोरी असा उल्लेख केला आहे. ...
Eknath Shinde Criticize Rahul Gandhi News: दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले राज्याचे मुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. युद्धजन्य परिस्थितीत राजकारण करणं अत्यंत दुर ...