शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

राष्ट्रीय : Narendra Modi : जम्मू-काश्मीरला मिळेल पूर्ण राज्याचा दर्जा, लवकरच होतील विधानसभा निवडणुका; मोदींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : माझ्या घरावर ड्रोनने ठेवतात नजर, IG झाले एजंट; काँग्रेस उमेदवाराचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप

संपादकीय : वाचनीय लेख - ताळतंत्र सुटले, भाजप नेत्यांची जीभ घसरली आहे!

राष्ट्रीय : '२६ तारखेला सेंट्रल फोर्स निघून जाईल, त्यानंतर...' तृणमुल काँग्रेसचे आमदार हमिदूल रहमान यांची उघड धमकी  

मुंबई : हवा आहे एक उमेदवार; दोन वेळा गड सर केला तरी काँग्रेसचे काही ठरेना

गोवा : तक्रार असेल, तर अवश्य मांडा: अमित पाटकर, गिरीश चोडणकर पक्षातील गोष्टी बाहेर बोलणे अशक्यच

राष्ट्रीय : 'RSS, BJP आणि काँग्रेस सारखीच', इंडिया आघाडीतील पक्षाचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : 'आमचे सरकार आल्यावर एका झटक्यात गरिबी हटवणार', राहुल गांधींचा मोठा दावा...

राष्ट्रीय : Kangana Ranaut : सरकार कधीही जाऊ शकतं, मला असे राजपुत्र...; कंगना राणौतचा काँग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : महाविकास आघाडीच्या मुंबईतील जागावाटपावरुन काँग्रेसमध्ये नाराजी? वर्षा गायकवाड यांनी सगळंच सांगितलं