देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Nana Patole Reaction On Maharashtra Budget 2024: आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होण्याच्या भीतीने घोषणांचा सरकाराने पाऊस पाडला आहे. जनता भूलथापांना बळी पडणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Budget 2024: अडीच वर्षे फक्त घोटाळे, टेंडर, कमिशन, टक्केवारी यातून मालामाल झालेल्या या महाभ्रष्टाचारी सरकारने आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे. महिलांसाठी योजना आणू ...
Maharashtra assembly session 2024: ड्रग्जच्या विळख्यात तरुणपिढी बरबाद केली जात आहे. महाराष्ट्राला हा कलंक लागला आहे, यावर गृहमंत्र्यांनी सभागृहात उत्तरे दिली पाहिजेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली ...
Maharashtra Assembly Session 2024: नुकसानग्रस्तांना किती दिवसात भरपाई मिळणार आणि तो कालावधी किती असेल, प्रतिहेक्टरी किती दर असेल? असा सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला विचारला आहे. ...
NEET Exam News: सध्या देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये नीटच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहु ...