देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
पंतप्रधानांनी सर्वप्रथम काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. मात्र त्यांनी तो घेतला नाही. यानंतर त्यांनी हिबी ईडन यांना पाण्याचा ग्लास देऊ केला. त्यांनी तो घेऊन पिऊन टाकला. ...
लोकसभेब बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "तुलसीदासजींनी म्हटले आहे - 'झूठई लेना, झूठई देना, झूठई भोजन, झूठ चबेना'. काँग्रेसने खोटेपणाला राजकारणाचे शस्त्र बनवले आहे. काँग्रेसच्या तोंडाला खोटेपणा लागला आहे. जसे एखाद्या नरभक्षक प्रण्याच्या तोंडाला रक्त ल ...
भाजपाने अजितदादांना अग्निवीर केले आहे. महायुतीत कुरघोडी केली जाते, अशी टीका करत विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्प आणि त्यातील तरतुदींबाबत राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ...
"काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे. बाबासाहेबांची राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी नेहरुंनी आपली सर्व शक्ती वापरली. पहिल्याच निवडणुकीत षड्यंत्र रचून त्यांचा पराभव केला." ...
"आजकाल एका बालकाचे मनोरंजन करण्याचे काम सुरू आहे आणि काँग्रेसचे लोक, त्यांचे इकोसिस्टिम हे मनोरंजन करत आहे," अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी कांग्रेस आणि विरोधकांवर थेट निशाणा साधला. ...
Narendra Modi Speech In Lok Sabha: सलग तिसऱ्यांदा १०० च्या आत गुंडाळले गेल्यानंतर आणि तिसऱ्यांदा पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने पराभव स्वीकारून आत्मपरीक्षण केलं असतं तर बरं झालं असतं. मात्र काँग्रेस आणि त्यांची इकोसिस्टिम आमचाच पराभव झाल्याचं चित्र रंग ...