लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी - Marathi News | Congress Mallikarjun Kharge angry on PM Narendra Modi say on Kargil Vijay Diwas speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इथेही राजकारण"; कारगिलमध्ये पंतप्रधान मोदींनी केलेल्या भाषणावरुन काँग्रेसची नाराजी

Kargil Vijay Diwas: पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला. ...

"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले - Marathi News | Parliament-Session-2024-charanjit-singh-channi-ravneet-bittu-clash-in-parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझे आजोबा देशासाठी शहीद झाले, काँग्रेससाठी नाही", पंजाबचे दोन खासदार संसदेत भिडले

अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान संसदेत आजी-माजी काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. ...

“राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar said heavy losses due to rains in the state farmers should be compensated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला असून शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत केली पाहिजे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला... - Marathi News | Om Birla's intervention at the mention of demonetisation; Said, 2016 is over, talk about budget... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटबंदीचा उल्लेख करताच ओम बिर्लांचा हस्तक्षेप; म्हणाले, २०१६ निघून गेले, अर्थसंकल्पावर बोला...

अर्थसंकल्पीय तरतुदीवरून संसदेत सत्ताधारी-विरोधकांचे प्रहार; केंद्र सरकारने मोठी संधी घालविल्याची टीका ...

पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार... - Marathi News | rahul gandhi Defamation case again; Rahul Gandhi will appear in court on July 26 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुन्हा मानहानी प्रकरण; राहुल गांधींच्या अडचणीत वाढणार? 26 जुलैला कोर्टात हजर राहणार...

मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूरच्या खासदार/आमदार न्यायालयाने 26 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ...

महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या, विजय वडेट्टीवार यांची टीका - Marathi News | Grand coalition government's announcements for farmers are fraudulent, criticizes Vijay Wadettiwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महायुती सरकारच्या शेतकऱ्यांसाठीच्या घोषणा फसव्या, विजय वडेट्टीवार यांची टीका

Vijay Wadettiwar Mahayuti Government: महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ...

मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर संसदेत चर्चा; काय म्हणाल्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ?  - Marathi News | Discussion in Parliament on reservation for Maratha and Dhangar community; What did Solapur MP Praniti Shinde say?  | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा व धनगर समाजाच्या आरक्षणावर संसदेत चर्चा; काय म्हणाल्या सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे ? 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गांयांना आरक्षण मिळवून दिले. पण केंद्र सरकार खासगीकरण करून आरक्षण संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. ...

"महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा’’, नाना पटोलेंचं आश्वासन - Marathi News | "When the government of Mahavikas Aghadi comes, the first decision will be farmer loan waiver", Nana Patole's assurance  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''मविआचं सरकार आल्यावर पहिला निर्णय शेतकरी कर्जमाफीचा’’, नाना पटोलेंचं आश्वासन

Nana Patole News: तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, महायुती (Mahayuti) सरकारनेही संकटात सापडलेल्या बळीराजाला सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करत महायुती सरकारने कर्जमाफी केली नाही तर सत्तेवर येताच महाविकास आघाडी (Mahavikas A ...