देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal: या हनी ट्रॅपचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळ पोहोचले आहेत. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री माजलेल्या लोकांना वेसण घालू शकत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Parliament Monsoon Session 2025: सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
Monsoon Session: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ...
काँग्रेस उत्तर भारतीय सेलच्यावतीने हे अभियान राबविण्यात येणार आहे. पक्षासोबत असलेले उत्तर भारतीयांचे नाते, त्यांच्या विकासात पक्षाच्या योगदानाची माहिती अभियानातून दिली जाईल. ...