देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
ऑपरेशन सिंदूर मुद्द्यावरील चर्चेवरून लोकसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला. विरोधकांकडून करण्यात आलेल्या एका मागणीवर संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे चांगलेच भडकले. ...
Congress Prithviraj Chavan News: कुठेतरी काहीतरी बिनसले आहे. अंतर्गत वाद निर्माण झाला. राजीनामा जबरदस्ती घेतला गेला. त्यात आता काय घडले, कशामुळे घडले, ते हळूहळू बाहेर निघेल, असे म्हटले गेले आहे. ...
Revanth Reddy News: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहे. सोनिया गांधी यांचा उल्लेख देवी असा करत रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधी यांच्यामुळेच तेलंगाणा राज् ...
Election Commission OF India: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच मतदार याद्यांचं पुनरीक्षण करून त्यामधून अपात्र मतदारांची नावं हटवण्याच्या ...
Rahul Gandhi: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी कथीत अवमानकारक विधान केल्या प्रकरणी नाशिकच्या न्यायालयाने आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा जामीन मंजूर केला. राहुल गांधी यांनी नाशिकच्या न्यायालयात दूरदृष्यप्रणालीव्दारे हजेरी लावली त् ...