देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BJP Criticize Harshvardhan Sapkal News: मालेगाव महानगपालिकेमधील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटला आहे. एकीकडे या फोटोला भाजपा आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध होत असताना छत्रपती श ...
टिपू सुलतान मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विधानावरून भाजपाने कोंडी केली. त्यानंतर काँग्रेसनेही भाजपाला घेरले. ...
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला असून, हा व्यापार करार म्हणजे, भारतीय शेतकऱ्यांशी केलेला 'विश्वासघात' असल्याचे म्हटले आहे. एढेच नाही तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५ प्रश्नही विचारले आहेत. ...