देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
या निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा 45 पेक्षा तीन जागा अधिक अर्थात 48 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 36 जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच हरयाणामध्ये भाजप स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. ...
Jammu Kashmir Assembly Election 2024 Result: जम्मू काश्मीरमध्ये आता ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार आहे. मात्र सत्ताधारी काँग्रेस-नॅशनल कॉन्फ्रन्सकडून केवळ २ हिंदू उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपाकडून एकही मुस्लिम उमेदवार विजयी ...
AAP Congress Alliance breaks in Delhi:हरयाणा, जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी काँग्रेसला झटका दिला आहे. हरयाणात काँग्रेसची गणितं फसली, तर जम्मू काश्मीरमध्येही फारसे चांगले यश मिळवता आले नाही. त्यामुळे आपने दिल्लीत काँग्रेसचे हात सोडण्या ...