देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
मविआच्या जागावाटपाच्या बैठकीत त्यासाठी काँग्रेस नेते आग्रही आहेत. त्यातच सरकार येणार या आत्मविश्वासात काँग्रेस नेते आतापासूनच मुख्यमंत्रिपदापासून इतर महत्त्वाच्या पदांसाठी लॉबिंग करत आहेत ...
राहुल गांधी म्हणाले की, जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला मिळालेला विजय हा राज्यघटनेच्या मूल्यांचा विजय आहे. हरयाणात काँग्रेसचा झालेला पराभव धक्कादायक आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: काल लागलेल्या हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये काँग्रेसला अनपेक्षितरीत्या पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर काही दिवसांतच विधानसभेची निवडणूक होत असलेल्या महाराष्ट्रातही काँग्रेसच्या अडचणी वाढल ...