देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
इंदिरा गांधी व बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अशा प्रकरणात कठोर कारवाई झाली होती. मग नरेंद्र मोदींवर निवडणूक आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी विचारला. ...
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी काँग्रेसवर इतिहासाची भीती असल्याचा आरोप केला. त्यांनी सिंधू पाणी कराराबद्दल नेहरूंच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ...
Parliament Session : 'जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. ' ...
राजौरी/जम्मू : ऑपरेशन सिंदूरच्या कालावधीत नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानच्या गोळीबारात आई-वडिलांपैकी एक किंवा दोन्ही गमावलेल्या २२ बालकांच्या शिक्षणाचा खर्च ... ...
Narendra Modi News: लोकसभेमध्ये कालपासून सुरू असलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेवर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा उल्लेख करतानाच विरोधकांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांनाही उत्तरं दिली. तसेच ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भा ...