देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीय्या नेतृत्वाबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ...
Rajya Sabha Elections 2026: मविआतील घटक पक्षांमध्ये सर्वाधिक २० जागा आहेत उद्धवसेनेकडे. या जागेवर आमचाच दावा आहे असे उद्धवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आधीच म्हटले आहे. ...