देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
D. K. Shivkumar News: कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरू शहरात सध्या खराब रस्त्यांच्या प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच खराब रस्त्यांच्या प्रश्नांवरून कर्नाटकमधील काँग्रेसच्या सरकारवरही टीका होत आहे. ...
Kalyan-Dombivali BJP News: पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा साडी नेसवलेला फोटो व्हायरल केल्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कल्याण-डोंबिवलीमधील कार्यकर्त्यांनी हा फोटो व्हायरल करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रकाश पगारे यांना भर चौकात गाठून भरजरी शालू नेसवल ...
Flood In Maharashtra: महाराष्ट्रात अतिवृष्टीने मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ...
Vikramaditya Singh Marriage News: काँग्रेसचे युवा नेते आणि हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह हे पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत. विक्रमादित्य सिंह यांचं हे दुसरं लग्न असून, चंडीगडमधील डॉ. अमरीन कौर यांच्याची त्यांनी सप्तपदी घेत लग् ...