देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
लोकसभेला सोलापूर आणि अकोला मतदार संघातून आपल्याला मुस्लीम मते मिळाली नसल्याची तक्रार आधीच आंबेडकरांनी केली होती. यामुळे वंचितमध्ये एमआयएमचे स्थान काय, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. ...
राखीव जागांच्या बाजूचे आणि राखीव जागांच्या विरोधात असलेल्यांमध्ये सलोख्याच्या वातावरणात संवाद झाला पाहिजे, असे भागवत यांनी म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी काँग्रेसने हा हल्ला केला. ...
केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ...