देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
रामटेक विधानसभेच्या निवडणुकीत रामटेकवर आपला झेंडा रोवण्यासाठी भाजप व शिवसेनेने पुन्हा एकदा आपले अस्त्र ताणले आहेत. तर गड परत काबीज करण्यासाठी काँग्रेसही सज्ज झाली आहे. युतीत तिकीट कुणाच्या कोट्यात जाईल हे स्पष्ट नाही. तर दुसरीकडे काँग्रेसकडूनही उमेदव ...
गौड यांनी काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डचे प्रकाशक असोसिएट जर्नल लिमिटेड (एजेएल) प्रकरणात निर्णय देताना येथील आरटीओ कार्यालयाजवळील आपलं कार्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले होते. हा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने कायम ठेवला होता. परंतु, ...
सुनिल गौड यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय दिले आहेत. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासंदर्भातील नॅशनल हेराल्डप्रकरणात दोघांविरुद्ध खटला चालविण्याचा निर्णय दिला होता. ...
इंदापूरच्या जागेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी संयम बाळगण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. ...