देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
विधानसभा निवडणुकीचे नामांकन दाखल करण्याच्या दिवसापासून काहीशा थंडावलेल्या राजकीय हालचाली अखेरच्या दिवशी गतिमान होऊन प्रत्येक मतदारसंघात राजी-नाराजीचे प्रदर्शन घडवीत बंडखोरांनी शक्तिप्रदर्शनाने एकमेकांसमोर आव्हान उभे केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्य ...
नाशिक- मध्य नाशिक मतदार संघात आधी उमेदवारीसाठी स्पर्धा करणाऱ्या कॉँग्रेस पक्षात मात्र माघारीसाठी दोन दिवसांपासून स्पर्धा सुरू झाली. आधी कॉँग्रेस गटनेता शाहु खैरे यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली, मात्र त्यांनी नकार दिल्याने ऐनेवळी प्रदेश प्रवक्तया डॉ ...