देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
KP Unnikrishnan Passes Away: प्रदीर्घ काळ संसदेत प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री के.पी. उन्नीकृष्णन यांचे मंगळवारी (३ मार्च २०२६) पहाटे निधन झाले. ...
Congress Harshwardhan Sapkal News: लक्ष्मी ऑरगॅनिक्स या घातक प्रकल्पाला काँग्रेस पक्षाचा विरोध असून, याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Congress News: मागील १२ वर्षापासून भारतीय जनता पक्ष देशात हिंदू-मुस्लीम वाद निर्माण करून विभाजनाचे राजकारण करत आहे. सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा हे षडयंत्र हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल ...
Shiv Sena Shinde Group News: तळागाळातील लोकांना शिवसेना आपली वाटू लागली आहे. त्यामुळेच पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...