देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून राज्यातील विरोधी पक्षांमध्ये निर्माण झालेला तिढा अद्याप कायम असून, वाट्याला येणाऱ्या राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस जवळ आला तरी महाविकास आघ ...
Maharashtra Assembly Budget Session 2026: छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी आणि संरक्षित गुंफा परिसरात भू-माफियांकडून सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननाचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी औचित्याच्या मुद्द् ...
Maharashtra Assembly Budget Session 2026: अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात बांधकाम कामगारांना गृहउपयोगी साहित्याचे वाटप करताना उडालेला गोंधळ आणि कामगार विभागातील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. ...
Vishwajeet Kadam Vidhan Bhavan News: या संकल्पनेचे अजितदादांनी जाहीरपणे कौतुक करत, ती संपूर्ण राज्यात राबविण्याचा मानस व्यक्त केला होता, याची आठवण विश्वजित कदम यांनी करून दिली. ...
Tamil Nadu Assembly Election 2026: अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये इंडिया आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि डीएमकेने जागावाटपातील तिढा सोडवला आहे. ...