देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Baramati Bypoll Election 2026: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी काँग्रेस उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
२-३ आठवड्यात आपल्याला एक महत्त्वाचे विधेयक आणायचं आहे. आज सरकार सभागृहाची बैठक स्थगित करेल परंतु लवकरच आपण पुन्हा भेटणार आहोत असं मंत्र्यांनी सांगितले. ...
Congress News: महाराष्ट्रात होणारी एसआरआर मोहिम कोणतीही घाईगडबड न करता निष्पक्षपणे राबवावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. ...
सध्याच्या तरतुदींनुसार पाच वर्षे सेवा केलेल्या आमदारांना दरमहा ₹५०,००० निवृत्तीवेतन मिळते तसेच अतिरिक्त सेवेसाठी निवृत्तीवेतनात वाढ करण्याची तरतूद आहे. ...
Ashok Kharat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीच्या नावाखाली मलमपट्टी न करता अशोक खरातची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...