देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Narayan Rane Criticize Rahul Gandhi: राहुल गांधी यांना अद्याप महाराष्ट्र कळलेला नाही. राहल गांधी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरी कळले आहेत का? कपड्यांचा रंग निळा असला म्हणजे कुणी आंबेडकरवारी होत नाही. त्यासाठी कपड्यांच्या आत काही तरी असावं लागतं असा ...
CM Devendra Fadnavis Rahul Gandhi: लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केला. ...
Delhi Assembly Election 2024: दिल्ली विधानसभेची निवडणूक पुढीलवर्षी फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा झाली नसली तरी राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...