देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Election 2024: . मागच्या पाच वर्षांत घडलेल्या राजकीय उलथापालथी, फोडाफोडीचं राजकारण, मतदारांना भूलवण्यासाठी आणलेल्या फ्रीबीज योजना, आरक्षणाचा प्रश्न, धार्मिक ध्रुविकरणाचे प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांचा प्रभाव उद्याच्या मतदानावर पडण् ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विशेष म्हणजे, खासदार धानोरकर या कुणबी समाजाच्या मतांच्या बळावर लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. ...
Maharashtra Vidhansabha Election 2024: कोणता पक्ष जिंकेल याबाबत सट्टाबाजारात वातावरण गरम आहे. राजस्थानी सट्टाबाजाराचा अंदाज खरा ठरतो की खोटा हे जरी वादातीत असले तरी महाराष्ट्रात मविआवर जास्त पैसे आकारले जात आहेत. ...
'जी आकडेवारी मी देत आहे ती वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे पण गुंतवणूक होणार हे नक्की झाले आहे', असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींनी उत्तर दिले. ...