देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
दिल्लीतील मतदारांनी काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा नाकारले. विधानसभेच्या ७० जागा असलेल्या दिल्लीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा आपले खातेही उघडता आले नाही आणि माथ्यावर 'भोपळा'च राहिला. पण, काँग्रेसच्या आमदारांची संख्या 'शून्य' असणारी दिल्ली विधानसभा ही एकमेव ...
Delhi Election 2025 Result: दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेस एकत्र लढले असते तर भाजपाचा पराभव झाला असता असा दावा काही जणांकडून केला जात आहे. मात्र हे समीकरण वरकरणी जितकं साधं सोपं दिसतं तेवढं नाही आहे, हे सविस्तर आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
Delhi Assembly Election 2025 Congress Result: ७० जागांपैकी केवळ तीन ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी पक्षाची लाज राखली असून, डिपॉझिट वाचवण्यात त्यांना यश आले आहे. ...
Delhi Election 2025 Result: दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्याने काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. तसेच आपच्या झालेल्या परभवामुळे काँग्रेस आणि राहुल गांधी यांना आनंद होण्यासारखी एक दोन नव्हे तर पाच कारणं आहेत. तसेच याप ...