देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Amit Shah: "वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांनी रशिया किंवा युक्रेनसारख्या देशांत जाण्याची गरज पडू नये, यासाठी भारतातच जागतिक दर्जाच्या सुविधा ... ...
हरियाणा आणि ओडिशातील राज्यसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 'फोडाफोडी'च्या राजकारणाने जोर धरला असून, काँग्रेसने आपल्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. ...