देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
P Chidambaram On Operation Blue Star: काही दिवसांपूर्वी मुंबईतील २६/११ प्रकरणी गौप्यस्फोट गेल्यानंतर आता ऑपरेशन ब्ल्यू स्टारबाबत काँग्रेसचेच नेते पी. चिदंबरम यांनी मोठे विधान केले आहे. ...
Kalyan Congress News: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी ...
आज आपण ज्या कथा निर्माण करू, त्या उद्याच्या भारताला आकार देतील. अल्गोरिदम आणि विश्लेषणाच्या या युगात, केवळ डेटाच आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, यावर विश्वास ठेवणे सोपे आहे ...
Harshvardhan Sapkal News: पंडित जवाहलाल नेहरू यांनी कुळकायदा, सिलिंग ऍक्ट आणून जमीनदारांकडील लाखो एकर जमीन सर्वसामान्य गरिब जनतेला दिली. आता मात्र चक्र उलटे फिरले असून मोदी सरकार राष्ट्रीय शेठसाठी गोरगरिबांच्या जमिनी हिरावून घेऊन आंदण देत आहे, अशी टी ...
दरम्यान, पक्षाने माजी केंद्रीय मंत्री तथा राज्यसभा खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांना सक्रिय केले आहे. ते हा तिढा सोडवण्यासाठी लालू प्रसाद यादव यांच्या संपर्कात आहेत. ...
Nobel Prize And Congress Rahul Gandhi: नोबेल पुरस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे. ...
Maha Vikas Aghadi MNS News: राज ठाकरे यांना सोबत घेतले तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘त्या’ मतांवर थेट आणि विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मविआतील धुसपूस वाढल्याचे बोलले जात आहे. ...