देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
खटला दाखल करताना संपूर्ण प्रकरण संबंधित सीडीवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र त्यावेळी पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करण्यात आलेला नव्हता. ...
Rajya Sabha Election 2026 Explained: राज्यसभेच्या एकूण ३७ जागांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी ११ जागांसाठी तीन राज्यांमध्ये मतदान झाले. या मतदानामुळे इंडिया आघाडीला मोठा झटका बसला. ...
Congress Harshvardhan Sapkal Met Iranian Consul General: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोतलाघ यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र भेट दिले. ...