देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे आज गोलाघाटच्या दौऱ्यावर असताना त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने त्यांच्या ताफ्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ...
रामटेकमधील या बंडखोरीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. रामटेक जागेची अदलाबदल करण्यासाठी उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेसने बरेच प्रयत्न केले परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला ...
Congress News: गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नागपूरमधील रामटेक विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवणारे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचंही पक्षातून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र हे निलंबन आता मागे घेण्यात आलं आहे. ...
Priyank Kharge News: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी जर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा केंद्रातील सत्तेल आला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देशभरात बंदी घातली जाईल, अशी घोषणा केल ...