देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Harshwardhan Sapkal News: आरक्षण देण्यासाठी जातनिहाय जनगणना हाच रामबाण उपाय आहे. पण भाजपा सरकार मात्र त्याबाबत फारसे अनुकुल दिसत नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
Rahul Gandhi News: राहुल गांधी हे आणखी एक मोठा गौप्यस्फोट करणार असून, त्याला त्यांनी हायड्रोजन बॉम्ब असं नाव दिलं आहे. आता राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब नेमका आहे काय आणि तो कुठे फुटणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
पश्चिम घाटातून येणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरणाचा दुपदरी रेल्वे मार्ग फक्त मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीसाठी करत असल्याचे रेल्वे निगमच्या वॅबसाईटद्वारे जाहीर झाले झाले. ...