देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Nagpur: राज्यातील राजकारण सध्या विविध पोटनिवडणुका आणि अंतर्गत कलहामुळे तापलेले असतानाच, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वपक्षीय मित्रपक्षांवर घणाघाती टीका केली आहे. ...
Tamil Nadu Assembly Election 2026: यावेळच्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये एक अजब बाब दिसून आली आहे. ती म्हणजे यावेळी तामिळनाडूमधील सत्ताधारी डीएमके आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एआयएडीएमकेसह एकाही प्रमुख पक्षाने एकाही ब्राह्मण व्यक्तीला उमेदवार ...
Assam Assembly Election 2026: रिंकी भुयान शर्मा यांनी पवन खेडा यांचे आरोप फेटाळून लावताना ‘तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव आहे, असा टोला लगावला आहे . तसेच खेडा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ...
Akash More Baramati By election 2026: बारामती विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीतूनच त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ...
बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून, ही निवडणूक लढवणार असल्याचे काँग्रेसने आधीच जाहीर केले होते. काँग्रेसकडून आता आकाश मोरे यांच्या उमेदवारीचीही घोषणा करण्यात आली आहे. ...