देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षांतच जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे. काँग्रेसने बारामतीत उमेदवार उतरवला आणि या राजकीय वादाची ठिणगी पडली. हा संघर्ष आणखी वाढताना दिसत आहे. ...
Baramati bypoll Election अजित पवार कोणतेही शुभकार्य सुरू करण्यापूर्वी हनुमंतांचे दर्शन घेत असत, ही परंपरा कायम ठेवत सुनेत्रा पवार यांनीही त्याच पावलावर पाऊल ठेवले. ...
बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत असून, या निवडणुकीत काँग्रेसने उतरवलेल्या उमेदवाराबद्दल शरद पवार पहिल्यांदाच बोलले. यावेळी त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का? या प्रश्नाचेही उत्तर दिले. ...