देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: काँग्रेसने ती जागा आम्हाला सोडली नाही हे दुर्दैव आहे, असे सांगत जागावाटपावेळी काय घडले, त्याबाबत संजय राऊत यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Election 2024 Congress : शिरपूर तालुका हा सन १९५२ पासून पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दोन अपवाद वगळता तब्बल ७२ वर्षे या पक्षाचे वर्चस्व होते. ...
कोल्हापूर : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक काँग्रेसच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील ... ...
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसमधून बंडखोरी केलेल्या राजेश लाटकर यांच्या माघारीकडे सर्वांच्या नजरा खिळून राहिल्या असताना अचानक कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनीच अनपेक्षितपणे लढण्यापूर्वी ...
Maharashtra Assembly Election 2024: प्रमुख पक्षांच्या उमेदवारांविरोधात सोमवारी अनेक ठिकाणी बंडोबांनी आपला अर्ज कायम ठेवत दंड थोपटले आहेत. राज्यात जवळपास १५७ बंडखोर रिंगणात आहेत. या बंडोबांना आमदारकीचा गुलाल लागतो की मतविभाजनामुळे तिसऱ्याचाच फायदा होत ...
Satej Patil Raju Latkar news: आधी उमेदवार दिला, त्याला विरोध केला म्हणून त्याला बदलून मधुरिमाराजेंना उमेदवारी दिली होती. त्यांनीही ऐन वेळेला माघार घेत सतेज पाटलांची कोंडी करून ठेवली आहे. ...