देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rohit Pawar on Baramati By Election 2026: काँग्रेसने बारामतीत उमेदवारी मागे घ्यावी, असे आवाहन रोहित पवार यांनी केले. यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. ...
Sharad Pawar on Baramati Byelection: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचे विधान ... ...
Madhya Pradesh News: इंदूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय समभेदरम्यान वंदे मातरम म्हणण्यावरून सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्षाती काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ झाला. तसेच दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमने सामने आले आणि त्यांनी एकमेकांवर आरोप प् ...