दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे ...
सिमेंट रस्त्यांच्या मार्गात असलेल्या झाडांच्या बुंध्याभोवती मोकळी जागा न सोडल्याने शहरातील अनेक झाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते. याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झाडांच्या बुंध्याभोवतीची जागा मोकळी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शहरात ...
गोदावरी नदीवरील रामकुंडाचे पात्र प्रदूषणमुक्त करण्यासाठी नदीपात्र कॉँक्रीटमुक्त करण्याच्या मागणीला अखेर महापालिका राजी झाली आहे. स्मार्ट सिटी अभियानांतर्गत प्रस्तावित प्रोजेक्ट गोदा प्रकल्पासंदर्भात महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मंगळवारी (दि.३ ...
येथील महानगरपालिकेत शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मनपा आयुक्त रमेश पवार, उपायुक्त भारत राठोड यांच्यासह अनेक विभागप्रमुख व कर्मचारी गैरहजर असल्याचे पहावयास मिळाले. ...
महापालिकेच्या नाममात्र भाड्याने दिलेल्या मिळकती पुन्हा एकदा महापालिका आयुक्तांच्या रडारवर असून, त्यांनी यासंदर्भात पश्चिम विभागातील एका मध्यवर्ती अभ्यासिकेला भेट देऊन पाहणी केली ...
शहरातील बेकायदेशीर बांधकामे नियमितीकरणासाठी कम्पाउंडिंगमध्ये दाखल झाल्यानंतर उच्च न्यायालयाने कार्यवाहीस स्थगिती दिली असली तरी यातील जी बांधकामे हार्डशीप भरून नियमित होतील. ...
महापालिकेचे दैनंदिन काम लिपिकाकडे त्याच्या सोयीसाठी जोडीला शिपायी, मात्र शिपायी काम करतो आणि लिपिक करतो आराम, तर १४ नस्ती काढणे बंधनकारक असताना दोन नस्तीही दिवसभरात निघत नाही... ...
मेट्रो मार्ग, बाजारपेठ व अरुंद मार्गावर मिनी बस चालविण्याचा प्रस्ताव मागील काही वर्षांपासून प्रलंबित आहे. परिवहन विभागाच्या अकार्यक्षम कारभारामुळे दीड वर्षानंतर मिनी बसच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. आपली बस आॅपरेटरच्या बैठकीत आयुक्त अभिजित बांगर यां ...