दंगलीच्या पार्श्वभूमीवर आपण दीड महिन्यापूर्वी आयुक्तपदी रुजू झालो. दंगलीमुळे वेगवेगळ्या समाजात जातीय तेढ निर्माण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आपण जातीय सलोखा वाढविण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार विविध वसाहती आणि कॉलन्यांमध्ये सामाजिक एकोप्याचे वाताव ...
शहरात पाच वर्षांपूर्वी बंद झालेली प्रीपेड रिक्षा सेवा पुन्हा सुरू होण्याची चिन्हे असून, यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेतला आहे. ...
नोकरीच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेले पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचा कसूर अहवाल लवकरच गृहविभागाला पाठविला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली. ...
बनावट धनादेश आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे बँक खाते उघडून कॉर्पोरेट खातेदारांच्या बँक खात्यातून लाखो रूपये पळविणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हेशाखेने आज पर्दाफाश केला. ...
जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली. ...
शाळा-महाविद्यालयीन मुली, महिलांची छेड काढणारे आणि पोलिसांच्या पारदर्शक व्यवहाराचे आता थेट चित्रीकरणच होणार असून, त्यासाठी शहर पोलिसांच्या खांद्यावर आता स्पाय कॅमेरे बसविले जात आहे. ...
बदल्यांचे आदेश होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला तरी बदली झालेले निम्म्याहून अधिक पोलीस उपनिरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक अद्यापही पूर्वपदावरच कार्यरत असल्याचे दिसून येते. ...