सन 1876 साली जयपूरला आलेले वेल्स राजकुमार आणि महाराणी व्हिक्टोरिया यांच्या स्वागतासाठी जयपूरमधील भवन गुलाबी रंगांनी रंगविण्यात आले होते. तीच पंरपरा पुढे काय राहिली अन् जयपूरला गुलाबी नगरी म्हणून ओळख मिळाली. ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात रंगपंचमी हवी तशी साजरी केली गेली नाही. ठिकठिकाणी युवकांनी रंगपंचमी साजरी केली खरी; पण रंगांची उधळण करताना मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगताना युवक दिसत होते. ...
नागपूरकरांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी असलेल्या धुळवडीची मजा घेतली. सकाळपासूनच रस्तोरस्ती, घरोघरी गुलाल उधळण्याचा आणि एकमेकांना रंग लावून परंपरेचा जल्लोष संबंध नागपुरात सुरू होता. ...
नाशिक- सातपूर परिसरातील उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत होळी (रंगपंचमी) मंगळवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरी केली. महिलाही यात उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्र म पार पडले. विशेष म्हणजे यावर्षी पाण्य ...
रंगाच्या वापरामुळे त्वचेला पोहचणारी हानी, डोळ्यांना होणारी इजा, शरीरावरील जखमांवर होणारा परिणाम असे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र नैसर्गिक रंगांचा वापर केला तर संभाव्य हानींवर मात करून रंगोत्सवाचा आनंद अधिक वाढविता येणार आहे. ...