वैयक्तिक विकासासोबतच सामुदायिक विकास समाजकार्यात महत्वाचा घटक आहे. समाज व देशाचा विकास साधायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे शिक्षण देणे गरजेचे आहे. तशी तरतूद विद्यापीठ व महाविद्यालयात आहे. त्यानुसार राज्यातील विविध विद्यापीठ व महावि ...
कोल्हापूर शहरातील विविध ३३ कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची निवड यादी प्रसिद्ध झाली. या फेरीत प्रवेशासाठी एकूण ६ हजार १२९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ...
आॅनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत दोन फेऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, यातील सुमारे ११ हजार १२७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुरुवारी (दि. १) तिसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. ...
एक महिन्यापासून शहरातील शाळा, महाविद्यालय सुरु झाली आहेत. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसर व ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे बसस्थानक परिसर गजबजलेला दिसून येत आहे. हीच संधी साधून काही रोडरोमिओ शाळा, महाविद्यालय, बसस्थानक परिसरात जाऊन टोळ्य ...