अकरावीची प्रवेशप्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. शहरातील ५९ उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुमारे २३ हजार ९६० जागा उपलब्ध आहे. या प्रवेश क्षमतेत झालेला बदल नोंदविण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून ही प्रक्रिया पूर्ण होताच विद्यार्थ् ...
बारावीचा निकाल थोड्याच दिवसांत जाहीर होईल व प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये कशी आणि कधी सुरू होणार? शिकविण्या ई-लर्निंगच्या माध्यमातून कशा घेता येतील? यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. ...
या दोन्ही परीक्षा आता सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आल्या आहेत. मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एक ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा ...