पुरेशा दाबाने वीज मिळत नसल्याने सोलार पंपांची गरज तर होती, मात्र शेतकरी प्रतिसाद देत नव्हते. सोलार कंपनी हवे तेवढे पंप पुरविण्यास तयार होती. मात्र, कसेबसे ५ शेतकरी तयार झाले. ७-८ वर्षांखाली ५ सोलार पंप बसविले अन् यशस्वी झाल्याने आज बेंबळे गावात ४२५ स ...
केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने बुधवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कुणाच्या शेतात तूर पिकाचे नुकसान झाले तर कुणाच्या बांधावर मका पीक बाधित झाले आहे. दुष्काळाची करुण कहाणी सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. ...