जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा नागरिकांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. याच उपाययोजनांचा एक भाग या अर्थाने राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्यात प्रवेश महामंडळाच्या बस व खासगी ट्रॅव्हलमधील प्रवाशांची शुक्रवारपासून थर्मल स्कॅनर व ...
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थांची विक्री करणारी सर्व दुकाने, पान टप-या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी १९ मार्च रोजी दुपारी जारी केले आहेत. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्यानंतर संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली आहे. या भागातील तीन किलोमीटरचा परिसर आयसोलेट करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरूवारी सकाळी पत्रकार परि ...
जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रीय आपत्ती ठरू पाहणाºया कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कलम १४४ लागू केली आहे. या आदेशानुसार पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येता येणार नाही. शिवाय आदेशाचा भंग कर ...
परदेश तसेच जिल्ह्याबाहेरून प्रवास करून जिल्ह्यात आलेल्या नागरिकांनी आरोग्य तपासणी करून १४ दिवस घरीच स्वत:ला होम कोरोंटाईन करून घेऊन सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे. ...