जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल ...
चंद्रपुरात दोन अधिकारी काटेकोरपद्धतीने नियोजन करीत आहेत. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या लढाईत आतापर्यंत बाजी मारली आहे. डॉक्टर हे या लढाईत महत्त्वपूर्ण घटक मानला जात आहे. हे दोघेही जिल्ह् ...
नेपाळमधील परसा जिल्ह्यात असलेल्या जग्रनाथपूर गावातील रहिवासी 'जालिम मुखिया' याने भारतात कोरोना पसरवण्याचा कट आखला आहे. तो नेपाळमधून 40 ते 50 कोरोना संक्रमित भारतात पाठवण्याच्या तयारीत असल्याचे समजते ...
गृह विभागाचे प्रधान सचिवांचे विशेष पत्र घेऊन हे उद्योगपती सीमाबंदीचा आदेश तोडून दोन जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून लवाजम्यासह महाबळेश्वरमध्ये दाखल झाले होते. त्यांच्याकडे तातडीने प्रवास करण्याबाबत कोणतेही ठोस कारण न सापडल्याने 23 जणांविरोधात महाबळेश्वर प ...
कोवीड-19 च्या संसर्गामुळे जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झालेली आहे. जगभर हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. जगभर व देशभर स्थिती अत्यंत चिंतेची बनली आहे. कोवीड-19 मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा या संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक ...
नाशिक : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकांचे अन्न-धान्यावाचून हाल होऊ नये, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा ... ...
जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी भावूक पोस्ट आपल्या फेसबुक अकाऊंवरुन शेअर केली आहे. त्यामध्ये, त्यांच्या दोन चिमुकल्यांना असलेली वडिलांची काळजी आणि वडिलांसोबत नेहमीप्रमाणे नसलेला सहवास व्यक्त केल्याचं दिसून येत आहे ...